महाराष्ट्र

मनमाडवरून रद्द झालेल्या प्रवासी गाड्या सुरळीत

Published by : Lokshahi News

पाऊस आणि भूस्खलनामुळे रद्द झालेल्या सर्व प्रवासी गाड्या सुरळीत झाल्या आहेत. मुंबईत झालेल्या पावसामुळे प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व मध्य रेल्वेच्या कसारा घाटात दरड कोसळली होती. तर, उंबरमाळी स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्याने वाहतूक देखील ठप्प झाली होती. अखेर मनमाड – मुंबई रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेससह उत्तर भारतातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशी गाड्या सुरळीत सुरू आहे. सर्व प्रवाशी गाड्या वेळेत धावत आहे. मुंबईकडून येणाऱ्या गाड्याही वेळेत सुरू असल्याने प्रवाश्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक