महाराष्ट्र

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi

राजेश टोपे यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर भावनिक पोस्ट, कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना

Published by : shweta walge

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा घनसावंगी मतदारसंघातून अत्यंत अटीतटीच्या लढतीत धक्कादायक पराभव झालाय. त्यानंतर राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर कवी सुरेश भट यांची कविता पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही" असं म्हणत टोपेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. शिवाय नव्या उमेदीने, उत्साहाने आणि सामर्थ्याने हा आशावाद देखील टोपे यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी