महाराष्ट्र

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi

राजेश टोपे यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर भावनिक पोस्ट, कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना

Published by : shweta walge

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा घनसावंगी मतदारसंघातून अत्यंत अटीतटीच्या लढतीत धक्कादायक पराभव झालाय. त्यानंतर राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर कवी सुरेश भट यांची कविता पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही" असं म्हणत टोपेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. शिवाय नव्या उमेदीने, उत्साहाने आणि सामर्थ्याने हा आशावाद देखील टोपे यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलाय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा