महाराष्ट्र

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi

राजेश टोपे यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर भावनिक पोस्ट, कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना

Published by : shweta walge

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा घनसावंगी मतदारसंघातून अत्यंत अटीतटीच्या लढतीत धक्कादायक पराभव झालाय. त्यानंतर राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर कवी सुरेश भट यांची कविता पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही" असं म्हणत टोपेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. शिवाय नव्या उमेदीने, उत्साहाने आणि सामर्थ्याने हा आशावाद देखील टोपे यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू