महाराष्ट्र

सरकार चुकतंय तिथे मी बोलणार, सांगलीत राजू शेट्टींचा हल्लाबोल

Published by : Lokshahi News

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आज पूरग्रस्तांसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी  राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय त्यामुळे मी रस्त्यावर उतरलो आहे. शिवाय मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्यांपैकी मी एक आहे. पण मी आजही महाविकास आघाडी मध्ये आहे. मात्र पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

पण पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाले नाही. पुनर्वसन करणार होते. पण पुनर्वसन बाबत सरकारची व्यापाऱ्यांची भूमिका झाली आहे. आज इस्लामपूरमध्ये सर्वपक्षीय भव्य मोर्चा निघाला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शेतकरी सर्वपक्षीय नेते आणि पूरग्रस्त उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल