महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राजू शेट्टी पोस्ट शेअर करत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या.

यातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाला असून विद्यमान खासदार धैर्यशील माने विजयी झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता राजू शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, माझ काय चुकलं, प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही. असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

'Good day' Britannia Company : 'गुड डे' बिस्किटमध्ये जीवंत अळ्या; कंपनीला करावी लागणार इतक्या रुपयांची नुकसानभरपाई

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाच्या राष्ट्रपतींकडून सर्वोच्च नागरी सन्मान; 'गॉड ऑफ ऑनर'सह 21 तोफांची सलामी

Dalai Lama : दलाई लामांच्या उत्तराधिकारीविषयी भारताचा ठाम निर्णय, चीनच्या हस्तक्षेपाला विरोध