महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राजू शेट्टी पोस्ट शेअर करत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या.

यातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाला असून विद्यमान खासदार धैर्यशील माने विजयी झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता राजू शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, माझ काय चुकलं, प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही. असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा