महाराष्ट्र

राजू शेट्टींच्या जलसमाधी परिक्रमेला सुरुवात

Published by : Lokshahi News

पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी (Raju Shetty)नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार आहेत.

तत्पूर्वी प्रयाग चिखली तालुका करवीर येथे त्यांनी दत्त मंदिरात दत्ताला अभिषेक घातला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे जाणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांनी चिखली येथे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजेरी लावली आहे.

ही जलसमाधी परिक्रमा प्रयाग चिखलीतून सुरू होऊन रविवारी 5 सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे या परिक्रमेची सांगता होईल. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा