महाराष्ट्र

आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपासोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल – रामदास आठवले

Published by : Lokshahi News

महाविकास आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपसोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल,असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत आठवले यांनी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल,असा विश्वासही व्यक्त केला आहे,

सोमवार पासूम संसदीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी गोंधळ घालू नये,असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असणारे कृषी कायदा केंद्र सरकारने मागे घेतले आहेत, त्यामुळे आता आंदोलन थांबले पाहिजे, आणि आंदोलन सुरूच राहणार असले तर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू