महाराष्ट्र

आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपासोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल – रामदास आठवले

Published by : Lokshahi News

महाविकास आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपसोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल,असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत आठवले यांनी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल,असा विश्वासही व्यक्त केला आहे,

सोमवार पासूम संसदीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी गोंधळ घालू नये,असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असणारे कृषी कायदा केंद्र सरकारने मागे घेतले आहेत, त्यामुळे आता आंदोलन थांबले पाहिजे, आणि आंदोलन सुरूच राहणार असले तर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा