महाराष्ट्र

आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपासोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल – रामदास आठवले

Published by : Lokshahi News

महाविकास आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपसोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल,असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत आठवले यांनी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल,असा विश्वासही व्यक्त केला आहे,

सोमवार पासूम संसदीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी गोंधळ घालू नये,असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असणारे कृषी कायदा केंद्र सरकारने मागे घेतले आहेत, त्यामुळे आता आंदोलन थांबले पाहिजे, आणि आंदोलन सुरूच राहणार असले तर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य