महाराष्ट्र

जालन्यात पुन्हा दानवे-खोतकर आमनेसामने? लोखंडी पुलाच्या लोकार्पणाचा वाद

Published by : Lokshahi News

जालन्यात पुन्हा खोतकर-दानवे वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही जालन्याला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचं आज शिवसेनेनं उद्घाटन न करताच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

लोकसभा निवडणुकी दानवे विरुद्ध खोतकर वाद पेटला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीने खोतकरांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्याच कालावधीत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या लोखंडी पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं.

मात्र आता पुलाचं काम पूर्ण होऊन तीन महिने उलटले. तरीही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. त्यामुळं आज युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीनं या पुलाचे बॅरिकेट्स हटवून लोकार्पण करण्यात आलंय. मात्र यामुळे आता खोतकर- दानवे वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली