महाराष्ट्र

जालन्यात पुन्हा दानवे-खोतकर आमनेसामने? लोखंडी पुलाच्या लोकार्पणाचा वाद

Published by : Lokshahi News

जालन्यात पुन्हा खोतकर-दानवे वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही जालन्याला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचं आज शिवसेनेनं उद्घाटन न करताच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

लोकसभा निवडणुकी दानवे विरुद्ध खोतकर वाद पेटला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीने खोतकरांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्याच कालावधीत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या लोखंडी पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं.

मात्र आता पुलाचं काम पूर्ण होऊन तीन महिने उलटले. तरीही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. त्यामुळं आज युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीनं या पुलाचे बॅरिकेट्स हटवून लोकार्पण करण्यात आलंय. मात्र यामुळे आता खोतकर- दानवे वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद