महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बोलावलेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांसमोरच जोरदार वादवादी

Published by : Lokshahi News

पूरग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भात बोलवलेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांसमोरच वादवादीचा प्रकार कोल्हापुरात घडलायं. शेतकरी संघटनेच्या माणिक शिंदे आणि ग्रामस्थांमध्ये हा वाद झाला.

शिये गावचे पुनर्वसन करावे, याबाबत माणिक शिंदे यांनी नदीत उडी घेत आंदोलन केले होते. त्यानंतर आज याबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र माणिक शिंदे आणि इतर गावकऱ्यांच्यात यावेळी वाद झाला.

शिंदे हे वकिलीच्या व्यवसायाच्या माध्यमातून गावावर दबाव टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार यावेळी पाहायला मिळाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार