महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीच्या विजयानंतर सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले...

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीच्या विजयानंतर सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले की, हा विजयी गुलाल शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण. आता पर्यंत ज्या प्रकारे मी जिद्दीने शेतकऱ्याच्या प्रश्नांवर लढत शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे.

यापुढे मी यापेक्षा दुपट्ट जिद्दीने यापुढे काम करून शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा