महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीच्या विजयानंतर सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले...

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीच्या विजयानंतर सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले की, हा विजयी गुलाल शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण. आता पर्यंत ज्या प्रकारे मी जिद्दीने शेतकऱ्याच्या प्रश्नांवर लढत शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे.

यापुढे मी यापेक्षा दुपट्ट जिद्दीने यापुढे काम करून शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू