महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीच्या विजयानंतर सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले...

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीच्या विजयानंतर सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले की, हा विजयी गुलाल शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण. आता पर्यंत ज्या प्रकारे मी जिद्दीने शेतकऱ्याच्या प्रश्नांवर लढत शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे.

यापुढे मी यापेक्षा दुपट्ट जिद्दीने यापुढे काम करून शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा