महाराष्ट्र

भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण अशक्य - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही असा आरोप भाजपावर केला आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे चाललेली आहे. अवघ्या अडीच वर्षांतच महाविकास आघाडीचा डाव फसला आहे. शिवसेनेने अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री राहावेत अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिलेले आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही असा आरोप भाजपावर केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी