महाराष्ट्र

SEBC प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Published by : Lokshahi News

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मराठा आरक्षण रद्द झाले. यानंतर राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील एसइबीसीच्या प्रवर्गातील जागा खुल्या वर्गातून भरणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी उमेदवारांना इडब्ल्यूएसचे म्हणजेच आर्थिक दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार आहे. एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. मात्र उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र आधीच देणं बंधनकारक राहणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा