महाराष्ट्र

लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाई; पाणीटंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद

लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. लासलगावला 20 दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याची माहिती मिळत आहे. लासलगाव शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार घालण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा