महाराष्ट्र

SSC Exam : ऑल द बेस्ट! राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून तब्बल 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. 6 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. 9 विभागिय मंडळ मार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे.

दहावी बोर्डचा पेपर दोन सत्रात पार पडणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.

परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. कॉपी मुक्त परिक्षेसाठी राज्यभरात 271 भरारी पथक कार्यरत असणार आहेत.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल