महाराष्ट्र

Uday Samant | सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता – मंत्री उदय सामंत

Published by : Lokshahi News

येत्या सप्टेंबर महिन्यापासून राज्यभरात महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. केंद्र सरकारने याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.

बारावीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्राकडूनही राज्याला सुचना देण्यात आल्या आहे. सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार