महाराष्ट्र

Uday Samant | सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता – मंत्री उदय सामंत

Published by : Lokshahi News

येत्या सप्टेंबर महिन्यापासून राज्यभरात महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. केंद्र सरकारने याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.

बारावीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्राकडूनही राज्याला सुचना देण्यात आल्या आहे. सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा