महाराष्ट्र

महापुराच्या बाबत दूरोगामी आराखडा तयार केला जाईल – मुख्यमंत्री

Published by : Lokshahi News

महापुराच्या बाबतीत प्रामुख्याने 6 जिल्ह्यांत एक मोठा आराखडा दूरोगामी विचार करून करण्यात येईल ज्यामध्ये वडनेर समिती बरोबर तज्ञांशी लवकरच चर्चा केली जाईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राज्यातील महापुराच्या नुकसानीबाबत केंद्राकडे तीन मागण्या करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. एनडीआरएफचे निकष बदलण्यासोबतच नुकसानग्रस्त विमा धारक व्यापाऱ्यांना 50% तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रमुख मागणी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा