महाराष्ट्र

महापुराच्या बाबत दूरोगामी आराखडा तयार केला जाईल – मुख्यमंत्री

Published by : Lokshahi News

महापुराच्या बाबतीत प्रामुख्याने 6 जिल्ह्यांत एक मोठा आराखडा दूरोगामी विचार करून करण्यात येईल ज्यामध्ये वडनेर समिती बरोबर तज्ञांशी लवकरच चर्चा केली जाईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राज्यातील महापुराच्या नुकसानीबाबत केंद्राकडे तीन मागण्या करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. एनडीआरएफचे निकष बदलण्यासोबतच नुकसानग्रस्त विमा धारक व्यापाऱ्यांना 50% तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रमुख मागणी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू