महाराष्ट्र

मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करणार का?

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार.

Published by : Shweta Chavan-Zagade

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने बदल घडत आहेत. आता नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेने आपल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार, अशी माहिती ट्विटवरून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास दीड तास ही बैठक चालली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा