महाराष्ट्र

मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करणार का?

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार.

Published by : Shweta Chavan-Zagade

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने बदल घडत आहेत. आता नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेने आपल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार, अशी माहिती ट्विटवरून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास दीड तास ही बैठक चालली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा