Vegetable Price Hike  
महाराष्ट्र

Vegetable Price Hike : अतिवृष्टीचा फटका; भाज्यांची आवक कमी, दर मात्र वाढले

घाऊक बाजारात भाज्याचे दर दुप्पट

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • अतिवृष्टीचा भाजीपाल्याला फटका

  • भाज्यांची आवक घटल्यानं किंमती वाढल्या

  • घाऊक बाजारात भाज्याचे दर दुप्पट

(Vegetable Price Hike ) राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे शेतमालाला याचा फटका बसल्याचे पाहायला मिळत असून अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या आहेत.

याचा परिणाम म्हणून मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. काही ठिकाणी तर वाटाणा आणि शेवग्यासारख्या भाज्यांची किंमत 200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा