महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : शिवसेनेनं एकही मत काँग्रेस दिलेलं नाही?

तिसऱ्या पसंतीचे मत ठरवणार काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर तिसऱ्या पसंतीचे मत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय ठरवणार आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार लढत आहेत. यासाठी आज मतदान पार पडले आहे. शिवसेनेनं आपली सगळी मत आपल्याच उमेदवार दिली असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. शिवसेनेनं तिसऱ्या क्रमकांच्या पसंतीचे मत भाई जगताप यांना दिले आहे.

तर, राष्ट्रवादीने देखील आपली पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मते आपल्या उमेदवारांना दिली आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे मत काँग्रेसच्या भाई जगताप यांना दिले आहे. व चौथ्या पसंतीची मते चंद्रकांत हांडोरे यांना दिली आहेत. त्यामुळे तिसऱ्या पसंतीच्या मतांवर काँग्रेसचा दुसरा उमेदवार भाई जगताप निवडणूक येणार का हे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?

ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर