महाराष्ट्र

“शेतकऱ्यांसाठी लवकरच मोठ्या पॅकेजची घोषणा”

Published by : Lokshahi News

लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज जाहीर करणार असल्याची घोषणा मंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाची पाहणी साठी येतील. यावेळी ते संबंधित घोषणा करण्याचे संकेत आहेत.

महापूरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज देऊ असे आश्वासन मंत्री विश्वजीत कदम यांनी दिले आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे. कोल्हापूर बरोबर सांगलीची जनता ही मदतीच्या अपेक्षेत आहे. आज कोल्हापूरला मुख्यमंत्री आले आहेत. पण सांगलीला येऊ शकले नाहीत. यावर मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाच्या पाहाणीसाठी येतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा