महाराष्ट्र

“शेतकऱ्यांसाठी लवकरच मोठ्या पॅकेजची घोषणा”

Published by : Lokshahi News

लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज जाहीर करणार असल्याची घोषणा मंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाची पाहणी साठी येतील. यावेळी ते संबंधित घोषणा करण्याचे संकेत आहेत.

महापूरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज देऊ असे आश्वासन मंत्री विश्वजीत कदम यांनी दिले आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे. कोल्हापूर बरोबर सांगलीची जनता ही मदतीच्या अपेक्षेत आहे. आज कोल्हापूरला मुख्यमंत्री आले आहेत. पण सांगलीला येऊ शकले नाहीत. यावर मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाच्या पाहाणीसाठी येतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज