महाराष्ट्र

हवामान विभागाने दिली गुडन्यूज; 'या' तारखेपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार

राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे. 16 जुलैपासून राज्यात पाऊस पुन्हा बरसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दडी मारलेला पाऊस १६ तारखेपासून राज्यात पुन्हा बरसणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, येत्या रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने आज दिली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रविवारपासून पाऊस जोर धरेल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश