महाराष्ट्र

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांसाठी ‘मिशन वात्सल्य’

Published by : Lokshahi News

कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारित 'मिशन वात्सल्य' योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या योजने मार्फत सर्वांना आधार मिळेल असा विश्वास यशोमती ठाकूर यांना आहे. तर अमरावती जिल्ह्यातील सुरू झालेली योजना राज्यभर सुरू झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा