Mumbai 
मुंबई

Mumbai : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली; वांद्रे, कलानगर भागात मात्र पाणीटंचाई

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. वांद्रे, कलानगरबरोबरच, पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराई परिसरातही नागरिक पाणीटंचाईने हैराण झालेत.

अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही भागात नळाला पाणीच येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरातील शिवडी प्रभाग क्रमांक 206 मध्ये पाणीटंचाई असल्याचं समोर आलं आहे. अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक सोसायट्यांसमोर पाणीटंचाईची समस्या आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gaza Conflict : गाझामधील सुरु असलेले युद्धाची आता सांगता झाली पाहिजे; 25 देशांचे संयुक्त निवेदन

Latest Marathi News Update live : मुंबईहुन कसाऱ्याकडे येणाऱ्या ट्रेनवर अचानक दरड कोसळली

Devendra Fadnavis : "इथे कुणी कुणाचे शत्रू नाही" शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Air India Flight Fire : दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवासी आणि क्रू मेंबर्सबाबत महत्त्वाची माहिती समोर