Mumbai 
मुंबई

Mumbai : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली; वांद्रे, कलानगर भागात मात्र पाणीटंचाई

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. वांद्रे, कलानगरबरोबरच, पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ, गोरेगाव, दिंडोशी, गोराई परिसरातही नागरिक पाणीटंचाईने हैराण झालेत.

अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही भागात नळाला पाणीच येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरातील शिवडी प्रभाग क्रमांक 206 मध्ये पाणीटंचाई असल्याचं समोर आलं आहे. अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक सोसायट्यांसमोर पाणीटंचाईची समस्या आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर