थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Worli Hit and Run Case ) वरळी हिट अँड रन प्रकरणामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. वरळी येथे आलिशान गाडीने दुचाकीला धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरल्याप्रकरणी दीड वर्षापासून अटकेत असलेला आरोपी मिहिर शहा याच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने राखीव ठेवला आहे.
सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
वरळीतील हिट अॅन्ड रन प्रकरण
दीड वर्षापासून अटकेत असलेला आरोपी मिहिर शहा याच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखीव
सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला