Covid-19 updates

‘गर्दी वाढतच राहिली तर परिस्थिती गंभीर होईल’

Published by : Lokshahi News

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४४ सुद्धा लागू आहे. मात्र, तरिही गर्दी कमी होताना दिसत नाही. अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तरी परिस्थिती गंभीर होईल, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

गर्दी करणाऱ्यांचं करायचं काय, असा उद्विग्न सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत बेड्स वाढवत आहोत. रिकव्हरी पेशंटसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाईल. तसंच नेस्कोमध्ये अतिरिक्त १५०० बेड्स वाढवणार असल्याची माहिती यावेळी महापौरांनी दिली. शासन नियमांचं उल्लंघन करू नका, असं आवाहनही महापौर पेडणेकर यांनी केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."