India

कोरोनाबाबत मोदी सरकारला अतिआत्मविश्वास; राहुल गांधींचा निशाणा

Published by : Lokshahi News

देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेन भारतात आल्याची बाब गंभीर आहे. यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, कोरोना अजून संपलेली नाही. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेची कडक कारवाई ; दुकानासमोर डस्टबिन नसेल तर थेट 5 हजारांचा दंड!

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; सिगारेट न दिल्याच्या रागातून दुकान फोडलं

Flight Crash : अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती ; विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळले आणि...

Saina Nehwal - Parupalli Kashyap : सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त; सायनाने केली पोस्ट शेअर