Vidhansabha Election

Mumbai Vidhansabha : मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्ष आता अलर्टमोड आलेलं पाहायला मिळत आहे. अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघात 152 अर्ज बाद करण्यात आले आहेत. अवैध ठरलेल्यांमध्ये प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात 495 पैकी 417 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झालेलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा