Vidhansabha Election

Mumbai Vidhansabha : मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्ष आता अलर्टमोड आलेलं पाहायला मिळत आहे. अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघात 152 अर्ज बाद करण्यात आले आहेत. अवैध ठरलेल्यांमध्ये प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात 495 पैकी 417 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झालेलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा