Vidhansabha Election

Nana Patole: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाना पटोले काय म्हणाले ?

साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले निवडणुकीच्या मैदानात उकरले आहेत. नाना पटोले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यादरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाना पटोले काय म्हणाले की,

Published by : Team Lokshahi

साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले निवडणुकीच्या मैदानात उकरले आहेत. नाना पटोले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सकाळी शक्तीप्रदर्शन करत सकोली येथिल तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. यादरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाना पटोले काय म्हणाले की,

अस ही एकतर्फा होईल आमच्या विभागातील आणि महाराष्ट्रात आता जी स्थिती आहे. महाराष्ट्रात मविआचीच सरकार येणार आहे. तर महाराष्ट्रात जे सरकार आहेत भाजप एकनाथ शिंदेंच त्या सरकारने ज्याप्रकारे महिलांवर अत्याचार केले आणि शेतकऱ्यांवर अत्याचार केले. जे शिकलेले तरुण आहेत त्यांना बेरोजगार केलं एवढचं नाही तर उद्योग गुजरातमध्ये पाठवले, महागाईमुळे तिथे लोक त्रस्त आहेत या सर्व काही गोष्टी ज्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात राग आहे आणि त्यांचा हा राग या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत मविआचे सरकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा