ताज्या बातम्या

Manipur News : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात चकमक; चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा

मणिपूर चंदेल जिल्ह्यातील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई.

Published by : Prachi Nate

भारत पाकिस्तानच्या तणावाला आता कुठे शांतता मिळालेली असताना आता मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात डोंगराळ भागात भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक झाली आहे. आसाम रायफल्सच्या जवानांकडून 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली