ताज्या बातम्या

Manipur News : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात चकमक; चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा

मणिपूर चंदेल जिल्ह्यातील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई.

Published by : Prachi Nate

भारत पाकिस्तानच्या तणावाला आता कुठे शांतता मिळालेली असताना आता मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात डोंगराळ भागात भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक झाली आहे. आसाम रायफल्सच्या जवानांकडून 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा