ताज्या बातम्या

Manipur News : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात चकमक; चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा

मणिपूर चंदेल जिल्ह्यातील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई.

Published by : Prachi Nate

भारत पाकिस्तानच्या तणावाला आता कुठे शांतता मिळालेली असताना आता मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात डोंगराळ भागात भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक झाली आहे. आसाम रायफल्सच्या जवानांकडून 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा