Admin
ताज्या बातम्या

16 आमदार अपात्र होणार?, राहुल नार्वेकर म्हणाले...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बंद दाराआड भेट घेतली

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रीम कोर्टाचा निकाल 16 आमदार यांच्या अपत्रेतेचा निकाल येत असताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बंद दाराआड भेट घेतली अशी माहिती मिळते आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या भेटीवरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे मुंबईत होते. माझी भेट घेण्यासाठी ते विधानभवनात आले होते. यात काही राजकीय दृष्टीकोन नव्हता. आमदार अपात्र होणं अथवा न होणं हा निर्णय अध्यक्षांनी घेतल्यानंतर होईल. त्यासाठी सुनावणी घ्यावी लागेल. यासाठी अध्यक्षांना योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ द्या. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच आहे. असे नार्वेकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?