Admin
ताज्या बातम्या

16 आमदार अपात्र होणार?, राहुल नार्वेकर म्हणाले...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बंद दाराआड भेट घेतली

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रीम कोर्टाचा निकाल 16 आमदार यांच्या अपत्रेतेचा निकाल येत असताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बंद दाराआड भेट घेतली अशी माहिती मिळते आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या भेटीवरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे मुंबईत होते. माझी भेट घेण्यासाठी ते विधानभवनात आले होते. यात काही राजकीय दृष्टीकोन नव्हता. आमदार अपात्र होणं अथवा न होणं हा निर्णय अध्यक्षांनी घेतल्यानंतर होईल. त्यासाठी सुनावणी घ्यावी लागेल. यासाठी अध्यक्षांना योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ द्या. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच आहे. असे नार्वेकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?