Navi Mumbai Team Lokshahi
ताज्या बातम्या

Navi Mumbai : उड्डाणपुलासाठी मुंबईत तब्बल 400 झाडांचा बळी; भाजपाचे आंदोलन

आज नवी मुंबईत राजकीय पक्षांचं आंदोलन

Published by : Siddhi Naringrekar

वाशीतील (Vashi) अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलासाठी तब्बल ३९० झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे.

गणेश नाईक म्हणाले की, "नवी मुंबईला A++ अशी रेटिंग होती ती नष्ट करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. हे प्रकल्प जनतेसाठी नसून जनतेला त्रास देण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत."

यासोबतच ते म्हणाले की, "400 झाडं तोडून गरज नसताना सरकारकडून तब्बल 350 कोटी रूपये खर्च करून उड्डाणपूल उभारल जात आहे. मुंबईची लूट करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. नवी मुंबईतील लोकांचं सुख चोरण्याचा प्रयत्न केला जातोय. या कामासाठी नगरविकास मंत्र्यांचा आशिर्वाद आहे. भ्रष्टाचार होत आहे."

भाजपा (BJP) कडून याला विरोध होत असून आज नवी मुंबईत (Navi Mumbai) जनजागृती लॉंग मार्च काढण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी