Navi Mumbai Team Lokshahi
ताज्या बातम्या

Navi Mumbai : उड्डाणपुलासाठी मुंबईत तब्बल 400 झाडांचा बळी; भाजपाचे आंदोलन

आज नवी मुंबईत राजकीय पक्षांचं आंदोलन

Published by : Siddhi Naringrekar

वाशीतील (Vashi) अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलासाठी तब्बल ३९० झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे.

गणेश नाईक म्हणाले की, "नवी मुंबईला A++ अशी रेटिंग होती ती नष्ट करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. हे प्रकल्प जनतेसाठी नसून जनतेला त्रास देण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत."

यासोबतच ते म्हणाले की, "400 झाडं तोडून गरज नसताना सरकारकडून तब्बल 350 कोटी रूपये खर्च करून उड्डाणपूल उभारल जात आहे. मुंबईची लूट करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. नवी मुंबईतील लोकांचं सुख चोरण्याचा प्रयत्न केला जातोय. या कामासाठी नगरविकास मंत्र्यांचा आशिर्वाद आहे. भ्रष्टाचार होत आहे."

भाजपा (BJP) कडून याला विरोध होत असून आज नवी मुंबईत (Navi Mumbai) जनजागृती लॉंग मार्च काढण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा