ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : 'भाजपच्या मनात मुंबईबद्दल एवढा द्वेष का?;', मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

पावसामुळे मुंबईकरांना सामोरे जावे लागलेल्या अडचणींसाठी सरकार आणि पालिका प्रशासनावर आमदार आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.

Published by : Rashmi Mane

शिवसेना उबाठा गटाचे नेते, वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना सामोरे जावे लागलेल्या अडचणींसाठी सरकार आणि पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. मुंबई मेट्रो ३ च्या वरळी स्थानकाची दुरवस्था झाली होती. रस्ते, नालेसफाई, पाणी साचणे या सर्व विषयांवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर घेतले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा