ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : 'भाजपच्या मनात मुंबईबद्दल एवढा द्वेष का?;', मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

पावसामुळे मुंबईकरांना सामोरे जावे लागलेल्या अडचणींसाठी सरकार आणि पालिका प्रशासनावर आमदार आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.

Published by : Rashmi Mane

शिवसेना उबाठा गटाचे नेते, वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना सामोरे जावे लागलेल्या अडचणींसाठी सरकार आणि पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. मुंबई मेट्रो ३ च्या वरळी स्थानकाची दुरवस्था झाली होती. रस्ते, नालेसफाई, पाणी साचणे या सर्व विषयांवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर घेतले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?

ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर