Admin
Admin
ताज्या बातम्या

आदित्य ठाकरेंना सलग दुसरा दे धक्का; वांद्रे नंतर आता पवई तलावातील प्रकल्प रद्द

Published by : Siddhi Naringrekar

आदित्य ठाकरेंना सलग दुसरा धक्का दिला आहे. वांद्रे नंतर आता पवई तलावातील प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील ड्रीम प्रोजेक्टला एका पाठोपाठ एक सुरुंग लावण्याचे काम आता भाजपने सुरू केले आहे. गेल्याच आठवड्यात माहीम वांद्रे वॉल्क वे सायकल ट्रॅक रद्द करण्यात आला.

त्यानंतर आता प्रशासनाने पवई तलाव येथील सायकल ट्रॅक प्रकल्प ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना हा दुसरा धक्का मानला जात आहे.

Aaditya Thackeray : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आदित्य ठाकरे फोटो शेअर करत म्हणाले...

Ashish Shelar : एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच जा

Sanjay Raut : निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे

मतदानाच्या हक्क बजावल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Cm Eknath Shinde : बोगस मतदान आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आहे? आज संपूर्ण मतदार जो आहे महायुतीच्या प्रेमात आहे