ताज्या बातम्या

हिंगोलीत मराठा समाज आक्रमक; कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याची घेतली शपथ

हिंगोलीत मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हिंगोलीत मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. बाभळीमधील मराठा समाजाचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली आहे.

सरकारने मराठ्यांना न टिकणारे दहा टक्के आरक्षण देऊन मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप हिंगोलीच्या बाभळी गावातील मराठा समाज बांधवांनी केला आहे. कोणत्याही पक्षाला लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नसल्याची शपथ गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली आहे.

यावेळी शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा