Ajit Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ajit Pawar : राज्य सरकार कशासाठी आणलं आहे?

अजित पवार आज छत्रपती पत्रकारांशी संवाद साधताना विचारला आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.

Published by : shweta walge

समाजात तेढ निर्माण होणारे प्रकार वाढत आहेत. बेरोजगारी वाढत आहे, यातून तरुण आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारत आहेत. राज्य सरकार कशासाठी आणल आहे. एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी आणलं आहे की लोकाभिमूख राज्य कारभार करण्यासाठी सरकार आणलं आहे. असा सवाल अजित पवार आज छत्रपती पत्रकारांशी संवाद साधताना विचारला आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे