Ajit Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ajit Pawar : राज्य सरकार कशासाठी आणलं आहे?

अजित पवार आज छत्रपती पत्रकारांशी संवाद साधताना विचारला आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.

Published by : shweta walge

समाजात तेढ निर्माण होणारे प्रकार वाढत आहेत. बेरोजगारी वाढत आहे, यातून तरुण आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारत आहेत. राज्य सरकार कशासाठी आणल आहे. एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी आणलं आहे की लोकाभिमूख राज्य कारभार करण्यासाठी सरकार आणलं आहे. असा सवाल अजित पवार आज छत्रपती पत्रकारांशी संवाद साधताना विचारला आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा