ताज्या बातम्या

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा सरकारवर टीकास्त्र, म्हाणाले...

सगळ्यात महत्त्वाचे माझ्या मागच्या वेळचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत. सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.

Published by : Dhanshree Shintre

सगळ्यात महत्त्वाचे माझ्या मागच्या वेळचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत. सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे. तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं काय काय नाही झालं ते सांगतो. याच्यात प्रामुख्याने मी जे सांगितले की 5 टक्के सुद्धा निधी आलेला नाही. त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार की नाही होणार डांबरी रस्त्यावरचे सीमेंटचे रस्ते करण्याची घोषणा केली होती सरकार पुढे गेलेलं नाही.

नांदेड येथील गोदावरी नदी, साबरमती नदीच्या धरतीवर विकसित करण्याची घोषणा केली होती तिला अजून सरकारला मुहूर्त मिळालेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं तुळजाभवानीच्या मंदिर विकासाच्या आराखड्यासाठी घोषणा केली होती याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कलाग्राम येथे क्रिकेटचे स्टेडिअम उभआरण्यात येणार होते याच्याबाबतीतही कोणताही निर्णय झालेला नाही. 18 निजाम पोलीस ठाण्याचे कायापालट करणार असं सांगितलं होतं अजूनही या पोलीस ठाण्याला निजाम काळातच ठेवण्यात आलेलं आहे.3400 अंगणवाड्यांचे 386 कोटी खर्च करणार सांगितलं होतं एकही अंगणवाडीला यातला एकही रुपया मिळालेला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhanashree Verma : घटस्फोटानंतर धनश्री वर्माच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र? फोटोने वेधलं लक्ष

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर