ताज्या बातम्या

वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; सरकारकडे केल्या ‘या’ ६ मागण्या

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं असताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.

Published by : shweta walge

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं असताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या२५ जुलैपासूनराज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसच सरकारकडे सहा प्रमुख मागण्या देखील केल्या आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

  • ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे.

  • एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप डबल करावी.

  • ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाही एससी एसटीची स्कॉलरशीप लागू करा.

  • घाईगडबडीत फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट तो घाईगडबडीत दिला आहे. तो रद्द करावा, जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच.

  • शेवटी आरक्षण जे आहे, त्यात एससी एसटीला पदोन्नती तसेच ओबीसींनाही पदोन्नती मिळाली पाहिजे.

  • नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा.


Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली