ताज्या बातम्या

Balasaheb Thorat : कोणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष संपतो असं नाही

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Published by : Siddhi Naringrekar

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष संपतो असं नाही. वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे.

नांदेडचं उदाहरण पाहिलं तर बडे बडे नेते गेलं तरी सर्वसामान्य जनता आमच्या पाठिशी उभी राहिली. कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. यासोबतच ते म्हणाले की, एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे. लोकांचा विचार तो आहे. त्यामुळे कुणी गेलं तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही जोमाने उभं राहतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा