ताज्या बातम्या

Balasaheb Thorat : कोणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष संपतो असं नाही

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Published by : Siddhi Naringrekar

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष संपतो असं नाही. वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे.

नांदेडचं उदाहरण पाहिलं तर बडे बडे नेते गेलं तरी सर्वसामान्य जनता आमच्या पाठिशी उभी राहिली. कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. यासोबतच ते म्हणाले की, एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे. लोकांचा विचार तो आहे. त्यामुळे कुणी गेलं तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही जोमाने उभं राहतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधू काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश