ताज्या बातम्या

Balasaheb Thorat | 'राज्यातील राजकारणाचा स्तर खालावलाय'; थोरातांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे राजकारण सुरू आहे हे खूप दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असा महायुतीला टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे राजकारण सुरू आहे हे खूप दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असा महायुतीला टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर नवी मुंबई येथे मिठ्या मारल्या गुलाल उधळला त्याचं काय झालं याचं देखील उत्तर द्यावं लागेल तसेच काही भागाला जास्त निधी व काही भागाला अतिशय तुटपुंजा निधी व त्यात झालेला भ्रष्टाचार यावर देखील थोरात यांनी ताशेरे ओढले आहेत. ते संगमनेर येथे पत्रकारांशी बोलत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा