ताज्या बातम्या

Balasaheb Thorat | 'राज्यातील राजकारणाचा स्तर खालावलाय'; थोरातांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे राजकारण सुरू आहे हे खूप दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असा महायुतीला टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे राजकारण सुरू आहे हे खूप दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असा महायुतीला टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर नवी मुंबई येथे मिठ्या मारल्या गुलाल उधळला त्याचं काय झालं याचं देखील उत्तर द्यावं लागेल तसेच काही भागाला जास्त निधी व काही भागाला अतिशय तुटपुंजा निधी व त्यात झालेला भ्रष्टाचार यावर देखील थोरात यांनी ताशेरे ओढले आहेत. ते संगमनेर येथे पत्रकारांशी बोलत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू