Admin
Admin
ताज्या बातम्या

देशातील लोकसभा-राज्यसभा खासदारांच्या संख्येत होणार मोठा बदल; वाचा काय आहे का बदल?

Published by : Siddhi Naringrekar

देशातील लोकसभा-राज्यसभा खासदारांच्या संख्येत होणार मोठा बदल होणार आहे. आगामी निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

2026 नंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.जनगणनेनुसार मतदारसंघांच्या संख्येत वाढ किंवा घट होत असते. त्यामुळे 2026 नंतर मतदारसंघांच्या संख्येत मोठी वाढ होईल. अशी माहिती मिळते आहे.

संपूर्ण देशात लोकसभेचे 800 खासदार असू शकतात. तर राज्यसभेत 332 खासदार असण्याची शक्यता आहे. देशातील एकूण खासदारांची संख्या 1132 होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात जे 48 होते ते आता ही संख्या येणाऱ्या काळात 76 होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात राज्यसभेचे 19 खासदार आहेत. तर ही संख्या 31 होणार असल्याची माहिती मिळते आहे.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...