ताज्या बातम्या

पाच वर्षांमध्ये भाजप मुख्यमंत्री बदलणार; तृप्ती देसाई यांचा मोठा दावा

भाजपने पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री बदलून यावेळी महिलेला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केले आहे.

Published by : Rashmi Mane

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्य गुन्हेगारीमुक्त करण्याची सद्बुद्धी राज्य सरकारला मिळो, असं साकडं विठ्ठलाला घातलं. तसेच या पाच वर्षात भाजप मुख्यमंत्री बदलणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. या निमित्ताने राज्याला महिला मुख्यमंत्री मिळू दे, असे त्यांनी सरकारला सुचवले आहे. मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा असू शकतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

"सध्या महिलांची गुन्हेगारीही वाढत आहे. महिलांकडून पुरुषांवर होणारे अन्याय, अत्याचार, खून पाहता महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोग स्थापन करणे गरजेचे आहे. आपण काय करतोय याचे महिलांनी भान ठेवावे," असे आवाहन तृप्ती देसाई यांनी महिलांना केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट