ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis : 'मतभेद विसरून दोघे बंधू एकत्र आले तर आनंदच'; राज - उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.

Published by : Rashmi Mane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'ते दोघे एकत्र आले, तर आनंदच आहे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र असतील, तर वाईट वाटण्याच कारण नाही, ऑफर देणारे ते, रिस्पाँड करणारे ते, अटी घालणारे ते, शर्ती देणारे ते, मी काय बोलणारं', असे मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा