ताज्या बातम्या

Vishwajeet Kadam | ईव्हीएममध्ये गोंधळ किंवा घोळ, काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांच्याकडून संशय व्यक्त

ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ किंवा घोळ असल्याचा संशय काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात धनशक्तीचा प्रचंड वापर होत आहे.

Published by : shweta walge

ईव्हीएम मशीन बाबत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी संशय व्यक्त केला आहे. खरोखरच ईव्हीएममध्ये काहीतरी गोंधळ किंवा घोळ आहे का? असं संशय पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील अनेक दिग्गज ज्या पद्धतीने पराभूत झाले ते पाहता, कुठेतरी काहीतरी गडबड आहे, असा संशय व्यक्त करत धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ लागला आहे, अशी खंत देखील विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे,ते सांगलीच्या कुंडलमध्ये बोलत होते. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजीत कदम यांचा विजय झाला असला तरी त्यांना मिळालेल्या मताधिक्य हे कमी आहे ,आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा झालेला पराभव यावरून विश्वजीत कदम यांनी,हा संशय व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा