ताज्या बातम्या

Balasaheb Thorat : 4 तारखेला नवीन सरकार बनणार

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या संगमनेरमधील जोर्वे गावामध्ये जाऊन त्यांनी मतदान केले आहे.

मतदान केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाचा दृष्टीने हा लोकशाहीचा उत्सव असतो. तो तितक्याचे निष्ठेने आणि आनंदाने साजरा केला पाहिजे. हा चौथा टप्पा महाराष्ट्रातला आहे.

यासोबतच ते म्हणाले की, देशाचासुद्धा चौथा टप्पा आहे. लवकरच सर्व मतदानाचे टप्पे पूर्ण होतील आणि 4 तारखेला नवीन सरकार बनणार आहे. अपेक्षा आहे की पुढील सरकार लोकशाहीला जपणारे, राज्यघटनेला जपणारे आणि देशाला पुढे नेणारं असं असावं. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू