Admin
ताज्या बातम्या

खोट्या आश्वासनांची नऊ वर्ष पूर्ण; काँग्रेसने टि्वट करत साधला मोदी सरकारवर निशाणा

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने जनसंपर्क अभियान राबवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

यावर आता काँग्रेसने टि्वट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विट करुन म्हटले आहे की, जीएसटीमुळे व्यापार-उद्योगाला तोटा सहन करावा लागत आहे. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली. आगामी निवडणुकीमध्येही भाजपला त्याचा फटका बसेल. कर्नाटकमध्ये जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. खोट्या आश्वासनांवर मोदी सरकार सत्तेत आले. गेल्या नऊ वर्षात जनतेला महागाई,बेरोजगारी, हुकूमशाही सहन करीत आहे. असे काँग्रेसने म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा