Admin
ताज्या बातम्या

खोट्या आश्वासनांची नऊ वर्ष पूर्ण; काँग्रेसने टि्वट करत साधला मोदी सरकारवर निशाणा

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने जनसंपर्क अभियान राबवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

यावर आता काँग्रेसने टि्वट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विट करुन म्हटले आहे की, जीएसटीमुळे व्यापार-उद्योगाला तोटा सहन करावा लागत आहे. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली. आगामी निवडणुकीमध्येही भाजपला त्याचा फटका बसेल. कर्नाटकमध्ये जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. खोट्या आश्वासनांवर मोदी सरकार सत्तेत आले. गेल्या नऊ वर्षात जनतेला महागाई,बेरोजगारी, हुकूमशाही सहन करीत आहे. असे काँग्रेसने म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

IAF Plane Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले; दोन्ही वैमानिकांनी गमावला जीव

Pakistani Actress Death : भयंकर! दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू, सडलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाकिस्तानी अभिनेत्रींच्या गूढ मृत्यूची चौकशी होणार

Pune Crime News : प्रेयसीला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी, पुण्याच्या हिंजवडीतील धक्कादायक प्रकार