ताज्या बातम्या

भुसावळच्या हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडले; पाणी पातळीत वाढ

भुसावळच्या हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सुमित जोशी, जळगाव

भुसावळच्या हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुसळधार पावसाने हतनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. विदर्भ बुऱ्हानपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने हातनुर धरणात पाण्याची पातळी मध्ये वाढ झाली आहे.

यामुळे आता हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणात 53.20% जलसाठा शिल्लक असून हतनुर धरणातून 4 हजार 97 क्यूसेक्सने तापी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे नागरिकांना काळजी घेण्याचा आव्हान प्रशासन तर्फे करण्यात आलं आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली तर अजून दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप