ताज्या बातम्या

आम्ही सत्तेत आल्यापासून लोकच नाही तर देव पण…; गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

गुलाबराव पाटील हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी अजून एक वक्तव्य केलं आहे. ते पण आपल्याच सरकारविरोधात त्यामुळे आता चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चर्मकार समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू. आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर देवही विस्कळीत झाले आहेत. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा