ताज्या बातम्या

Raigad : Special Report महाडच्या 21 गावांमध्ये कशी आली दूषित पाण्याची लाट? काय आहे प्रकरण?

महाड दूषित पाणी समस्या: 21 गावांना शुद्ध पाणी कधी मिळणार? प्रशासनाची हलगर्जीपणा

Published by : Team Lokshahi

एक नाही, दोन नाही, तर, तब्बल 21 गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे. पाण्याच्या पुरवठ्यासाठी दोन दोन योजना असूनही शेकडो ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

महाड तालुक्यातील चिंभावे खाडीपट्ट्यात वसलेल्या 21 गावांतील लोकांची ही अशी अवस्था आहे. या गावांसाठी 32 कोटींची जल जीवन मिशनची योजना मंजूर झाली. खैरे धरणाचं पाणी शुद्ध करण्यासाठी प्रकल्पही उभारला. मात्र, कधी पाईपलाईन जुनी असल्याने तर कधी पाईपलाई फुटल्याने घराघरात असं गढूळ आणि जंतू असलेलं पाणी पोहोचत आहे.

"जलजीवन योजना सरकारी परवानग्यांमध्ये आणि न्यायालयातील कचाटयात सापडलीय. त्यामुळे, नवीन पाईपलाईन पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रशासनाच्‍या हलगर्जीपणामुळे दूषित पाणी पिण्‍याची वेळ इथल्‍या ग्रामस्‍थांवर आलीय. त्यामुळे अनेक आजारांनाही सामोरं जावं लागतंय... म्हणूनच, सगळ्या योजना सुरू होऊन, 21 गावांना शुद्ध पाणी कधी मिळणार? हा खरा प्रश्न आहे". चिंभावे गावातील सरपंच सायली मनवे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test