ताज्या बातम्या

मुंबईच्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

मुंबईच्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईच्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. धरणांमधील पाणीसाठा पोहोचला 43 टक्क्यांवर पोहचलेला पाहायला मिळत असून 15 दिवसांच्या पावसाने पाणीसाठा 38 टक्के वाढला असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईच्या तलावात 43 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईकरांची 6 महिन्यांची पाणीटंचाई मिटेल इतका पाणीसाठा आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास लवकरच पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा