ताज्या बातम्या

Pune Pimpri Chinchwad : नक्की चाललंय काय? पिंपरी चिंचवडमध्ये दीड वर्षात 30 विवाहितेंचा बळी

पिंपरी चिंचवड शहरात दीड वर्षांत तब्बल 30 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Prachi Nate

एकीकडे वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दीड वर्षांत तब्बल 30 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या आत्महत्यांमागे मानसिक छळ, हुंड्याची मागणी, पतीचे व्यसनाधीन वर्तन, कौटुंबिक कलह, संशयाचे वातावरण, आर्थिक अडचणी, सासरच्या मंडळींचा अपमानास्पद वागणूक ही मुख्य कारणे आहेत.

पावणे तीनशे महिलांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देत असल्याचे आरोप करत पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. या घटना जानेवारी 2024 पासून ते मे 2025 या कालावधीत घटना घडल्या असून, त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षितच राहिली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय