Admin
ताज्या बातम्या

जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरु; शंभूराज देसाईंची घोषणा

आजपासून जलयुक्त शिवाय पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून जलयुक्त शिवाय पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. राज्य सरकारने २०१४मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या माध्यमातून गाळयुक्त शिवार करण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेन मशिनला डिझेल परतावा मिळणार आहे. जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा दोन सुरु झाला आहे. गाळमुक्त धरण योजना राबवण्यात येणार आहे. असे शंभूराज देसाई म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड

Disha Salian Death Case : घातपात की मृत्यू? दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट